त्यांच्या धामवरही नसतील, कथाही सांगणार नाहीत आणि दिव्य दरबारही भरवणार नाहीत. एवढेच नाही तर, ते मोबाईल, टीव्ही आणि मुलाखतींपासूनही पूर्णपणे दूर राहतील. ...
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर निर्माण झालेल्या आत्मग्लानीतून स्वतःही रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. ...