गौर ठाणे परिक्षेत्रातील एका गावात दलित अल्पवयीन युवक-युवतीला चपप्लांची माळा घालून, तोंडावर काळ फासून लोकांनी गावातून फिरवले. पोलिसांनी हे प्रकरण अधिक गंभीरतेनं घेतलं असून 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती. ...
कॉलेजचे सुरुवातीचे एक्साईटींग दिवस आणि आपल्याकडे हसून पाहणारा तो... असं झालं की बस्स... दिल खल्लास.. अनेक समज- गैरसमजांना सुरुवात... तुमचंही असंच होत नाही ना? ...