हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्यात कधी काळी फुललेलं नातं अनेक कारणांमुळे आणि गैरसमजांमुळे अधुरं राहिलं... हेमा मालिनी सांगत आहेत, तेच कारण होतं का ज्यामुळे संजीव कुमार यांचं कधीच लग्न होऊ शकलं नाही ? ...
Amravati News तुम्ही कॉलेजवयीन आहात, प्रेमात पडलाय, प्रेमालाप करायचाय, एकांत हवाय, तर ‘नो प्राॅब्लेम’. केवळ ३०० रुपये मोजा नि एकांत मिळवा. स्थळ : अमुक अमुक कॅफे. अट एकच तासाभरात काही ना काही मागवावे लागेल. ...
Un Engagement Photoshoot: मेरेडिथ मेटाच्या लग्नासाठी थोडाच वेळ उरला होता. सप्टेंबर २०२० मध्ये तिचा साखरपुडा झाला होता. लग्नाला काही दिवस उरले असताना होणारा नवरा फसवत असल्याचे तिच्या लक्षात आले. तेव्हा या तरुणीने साखरपुडा मोडल्याचे जाहीर करण्यासाठी अस ...