अलिकडे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून नातं संपवण्याची भाषा केली जाते. पण हे नातं संपवताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. असे केल्याने तुमच्या नात्यातील सहजता टिकून राहते आणि यामुळे भविष्यात नातं जोडण्याला मदत मिळते. ...
अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. ...
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ...
युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावी अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच इंटरेस्टींग बनली आहे. ट्रेनिंग काळात तब्बल 12 अधिकाऱ्यांनी सहकारी प्रशिक्षणार्थींशी लग्नगाठ बांधली आहे. ...
प्रेम ही जगातली सर्वात चांगली आणि आनंद देणारी भावना आहे असे म्हटले जाते. पण समोरचा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो की, केवळ त्याला आकर्षण वाटतं हेही जाणून घेणं महत्वाचं असतं. ...
"शर्वरी, अगं टिव्हीवर बातमी आलीय. त्यानी सकाळच्या रेल्वेअपघाताच्या बातमी बद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. तो श्याम नव्हता " हो आई , तो श्याम नव्हता.. माझा श्याम जिवंत आहे.." असे बोलून मी श्यामला घट्ट मिठी मारत श्याममय झाले... ...