जर खरेच प्रेम असेल तर धर्म बदलण्याची गरज काय? तिने कुराण वाचावे, हिंदू देवी देवतांची पुजा करू नये ही बळजबरी का? असा सवाल आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला. ...
याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. ...
देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले ...