संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, ...
अविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानात भाग घेण्याबाबत तयार केला गेलेला व्हीप भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेण्याची दोन खासदारांची चूक पक्षाला भोवली ...