रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्व़ अॅड. रावसाहेब पांडुरंग शिंदे यांनी त्यांच्या ८७ वर्षांच्या जीवन वाटचालीत बहुविध स्वरुपाचे कार्य केले. शैक्षणिक, सामाजिक, न्याय, कृषी आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा पट दिसून येतो. त्यांच्या लेखन, वाचन, विचार ...
लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) सरचिटणीस, महाराष्ट्रातील ग्रामीण कामगार कष्टकºयांचे नेते, ग्रामीण श्रमिक व नंतर दैनिक श्रमिक विचारचे संपादक, लोकसाहित्याचे अभ्यासक व कष्टकरी साहित्यकार म्हणून कॉम्रेड भास्करराव जाधव यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कामगार-कष ...
१९८० च्या दशकात सावंत हे शरद जोशींच्या संपर्कात आले. त्यावेळी महावितरणने शेतकºयांच्या पाणी योजनेची वीज तोडली होती़ शेतकºयांची शेती काळवंडली होती़ ही माहिती सावंतांना मिळाली़ त्यांनी तडक औरंगपूर गाठले़ स्वत: विजेच्या खांबावर चढले़ शेतकºयांच्या पाणी लि ...
रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली व त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला. त्यात व ...
अहमदनगरच्या थोर समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई आपटे यांनी ८०-९० वर्षापूर्वी, स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, महिला संघटन, विधवा व वेश्या पुनर्वसन, शिक्षण, सहकारी चळवळ, हिंदू-मुस्लिम ऐक्य आदी विविध क्षेत्रात, समर्पित भावनेने विधायक कर्तृत् ...
बन्सीलाल कोठारी जामखेडचे सरपंच असताना देश स्वतंत्र झाला़ त्यानंतर काही वर्षातच हैद्राबाद मुक्तीसंग्रामाला प्रारंभ झाला़ यावेळी १९५९ मध्ये कोठारी यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात जामखेड तालुक्यातील हद्दीवर तालुका कमांडर म्हणून रझाकारांशी झुंज दिली आणि त्य ...
बोरावके कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील सासवड येथील़ तिथे त्यांना पुरेशी जमीन नव्हती आणि दुष्काळाने तर ‘आ’ वासलेला़ कधी कोणाला गिळेल याची काहीही शाश्वती नव्हती़ त्याचवेळी इंग्रजांची जमीन कसण्याबाबतची एक जाहिरात वाचनात आली आणि बोरावके कुटुंबीय येसगावात येऊन ...
राजकारणातील तत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून ना़ स़ फरांदे सरांची महाराष्ट्राला ओळख आहे़ सरांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील ओझर्डे हे गाव असले तरी त्यांची कर्मभूमी ही अहमदनगर जिल्हा राहिली आहे़ कोपरगाव येथे अध्यापनाचे कार्य करत असताना फरांदे सर यांनी सक् ...