मुल्लाणी यांच्या अपघाती निधनानंतर ‘लोकमत’ने याबाबत आवाहन केले होते. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभ दिनाचे औचित्य साधून शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. ...
ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग ...
बाबूजींना भेटायला पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो, त्या दिवशी त्यांनी मला आपल्यासोबत जेवायला बसवले आणि आपल्या ताटातली अर्धी भाकरी स्वतःच्या हाताने माझ्या ताटात वाढली होती, हे मी आयुष्यभर विसरलो नाही. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता. ...
माध्यम समूहाचा संस्थापक- मालक स्वत:च सत्तापदी असेल, तर धूसर बनणारी लक्ष्मणरेषा किती आणि कशी कसोशीने पाळता येते, याचा वस्तुपाठच बाबूजींनी आपल्या नि:स्पृह वर्तनाने घालून दिला. ‘लोकमत’मधल्या संपादक- पत्रकारांना बाबूजी सांगत, ‘तुमच्या पत्रकारितेला सत्य आ ...