मागील काही वर्षांत राष्ट्रवादाची व्याख्याच बदलत चालली आहे. सरकार विरोधात अभिव्यक्त होणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.....देश सोडून जा, पाकिस्तानात जा... असे फतवे निघाले.... ...
नाटकाच्या प्रयोगात अशी छोटी मोठी नाटकं सतत चालू असतात, याचं महत्वाचं कारण नाटक एक जिवंत कला माध्यम आहे आणि जिवंत माणसं ते सादर करतात.. त्यामुळे त्या जिवंत कलावंतांचे गुण, दोष, चुका सगळंच त्या प्रयोगावर परिणाम करत असतं. ...
राजकीय नेत्यांना अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटणे, दशक्रिया विधीसाठी जाणे क्रमप्राप्त असते. अनेक वेळा पूर्ण माहिती न घेता काही पुढारी जातात अन् त्यांची होते पंचाईत! ...