राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले. ...
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसं ...
सोलापूर : यंदाच्या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत हजारो सोलापूरकरांनी आपल्या वास्तूंवर विद्युत रोषणाई करुन सोलापुरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. ... ...
राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला. ...
जीभेतील गोडवा अंत:करणात जातो. अंत:करणातून माणसाची वृत्ती तयार होते. या वृत्तीतून विनम्रता, विनयता अंगी येते. परिणामी राग, लोभ, क्र ोध, मत्सर या तमोगुणांचा विनाश होऊन माणसाच्या अंगात सकारात्मकता वाढते. या सकारात्मक विचारसरणीतून जीवनाची सार्थकता प्राप् ...