Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावेळी महायुतीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ...
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबियांच्या दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. ...
सरकारी पातळीवर होत असलेला वांशिक भेदभावाचा पुरस्कार, हेच मणिपूर शांत न होण्यामागील मुख्य कारण आहे. दुर्दैवाने त्याची चिंता ना राज्य सरकारला वाटते, ना केंद्र सरकारला! तशी ती वाटली असती, तर मणिपूर कधीच शांत झाले असते. ...
NCP SP MP Amol Kolhe: एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी या पदावर पोहोचू शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नसेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. ...