काय घडले? नगरपरिषद अन् नगरपंचायतींच्या मतदानावेळी सावळा गोंधळ; ‘दुबार’ मतदारांमुळे अनेक ठिकाणी राडे, ईव्हीएममध्ये झाले बिघाड, परिणाम काय? दुपारी ३:३० पर्यंत ४७.५१% मतदान, अनेक जण मतदानाला मुकले, अखेरच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपाचे रूपांतर हाणामारीत ...
Congress Nana Patole News:आता झालेल्या निवडणुकांचे निकाल लगेचच आले असते तर महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष झाला असता, असा दावा नाना पटोले यांनी केला. ...