जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमाला ते ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत. आज त्यांच्या लेखमालेचा अकरावा भाग. ...
व्यवहारातील मापांची दुनिया कशी असते, व्यवहार करताना त्या ठिकाणी कोणती मापं वापरली जातात, त्या मापांचा आकार, वजन, ते कोणत्या व्यवहारासाठी आणि कसे वापरले जातात याचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी यांनी प्रत्यक्ष बाजारात फिरून घेतलेला मनोरंजक आणि ...
साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे. ...
साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण ...
अकोला: वºहाडी बोलीभाषेला सातासमुद्रापार नेण्याचा ध्यास घेतलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंचाचे दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन २ व ३ जून रोजी अकोल्यात होत आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. ...