राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी व ...
स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला. ...
प्रत्येक माणसाला कमी-अधिक प्रमाणात राग येतो, संताप येतो. राग व्यक्त करण्याच्या विविध पद्धती. हा प्रत्येकाचा स्वभाव. या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत अभ्यासक प्रिया सफळे... ...
दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारच्या लग्नपत्रिका पाहतो. त्यांचा आकार, कागदाची प्रत अशा काही गोष्टी प्रथम दर्शनी दिसतात. परंतु लग्नपत्रिका उघडून पाहिल्यानंतर त्यात व्यवस्थापक वगैरे नावांची लांबलचक यादी पाहिल्यानंतर कसं वाटतं, त्याविषयी कसे भाव व्यक्त हो ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामु ...