राहाता : महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
संजय घोगळे यांचे आपल्या गावाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास फारच कौतुक वाटले. त्यांनी यापुढेही वेंगुर्ल्याच्या अशा अनेक आठवणी पुस्तकरुपाने लोकांसमोर आणाव्यात, अशी अपेक्षा प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तक प्रकाशन सोहळ् ...
महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने लेखन करणारे विचारवंत , ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना सन्मानित करण्याच्या हेतूने गतवर्षीपासुन हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. ...
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देशातील ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर आणि शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितांची निवड झाली आहे. ...