ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कोल्हापूर येथील लेखिका, अनुवादक सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला पुरस्कार शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. ३१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. ...
घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी आॅनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. ...
राहाता : महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
संजय घोगळे यांचे आपल्या गावाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास फारच कौतुक वाटले. त्यांनी यापुढेही वेंगुर्ल्याच्या अशा अनेक आठवणी पुस्तकरुपाने लोकांसमोर आणाव्यात, अशी अपेक्षा प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी आठवणीतील वेंगुर्ला या पुस्तक प्रकाशन सोहळ् ...
महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने लेखन करणारे विचारवंत , ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना सन्मानित करण्याच्या हेतूने गतवर्षीपासुन हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. ...