Shivaji University Kolhapur- लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याकामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्व ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा ...
literature Kolhapur- मनुष्यबळ विकास क्षेत्रात प्रामाणिकपणा, समर्पण वृत्ती आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेलाही तितकेच मोठे महत्त्व आहे. देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याने नैतिक मूल्यांचा संकोच होणे कोणालाच परवडणारे नाही. त्याची जाणीव करून देणारा उत् ...
Coronavirus Unlock literature kolhapur - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर) मध्ये राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांची जिल्ह्यात चर्चा झाली होती. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार राजाराम लोंढे यांनी लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न या पुस्तकाच्या माध ...
Onjal collection of poems published डॉ. दिलीपकुमार भुपेनचंद्र राणा (मित्र) लिखित ‘ओंजळ’ या कविता संग्रहाचे सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी मनोहर तांगडे व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाचे सहायक अध्यापक डॉ. विजय तांगडे यांच्या हस्ते प्र ...