कॉलेजमध्ये मामा तत्त्वज्ञान विषय शिकवत असत, तर बाहेर कीर्तन-प्रवचन करत़ स.प़. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना गळ्यात वीणा घालून कीर्तन करताना पाहून शहाणेसुद्धा आश्चर्यचकित होत असत. ...
कवितेतल्या गझल संप्रदायाने बाजी मारल्याचे असे सुखद क्षण उपभोगताना आनंद होतो आणि अशा वेदनेचा वेद करणारी कवयित्री आपल्यापाशी आहे, याचाच मोठा आनंद आहे . ...
मराठी लेखक राजकारणापासून दूर राहणारे आहेत. त्यांना राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाची भीती वाटते. या लेखकांनी खंबीर भूमिका घेऊन बदल, परिवर्तनाच्यादृष्टीने लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ल ...