नाशिक : महापालिकेने भाभानगर येथे सुमारे तीन हजार आसनक्षमतेचे उभारलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आता परिसरातील रहिवाशांना नकोसे ठरू लागले आहे. ...
नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते. ...
तालुक्यातील असोला येथील श्रीकृष्णधाम परिसरात आयोजित अखिल भारतीय महानुभव संंत संमेलनाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले़ ...
साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ड ...
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. ...