त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या ...
"बहिणाबाईंच्या साहित्याचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. त्यातूनच एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे हे फक्त महानोरच म्हणू शकतात, असे माजी आमदार, उल्हास पवार यांनी म्हटले आहे." ...
Bhandara News साहित्याची माहिती ऑनलाइन सहज प्राप्त होते. मात्र अनेक अनामिक साहित्यिकांबद्दल माहिती मिळत नाही. बरेचदा संदर्भही जुळत नाही. साहित्य क्षेत्रातील ही उणीव भरून काढण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांची धडपड सुरू ...