साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्य ...
आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत ना ...
चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवड ...
नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादर ...
शिक्षक हे मुलांचे भावविश्व जवळून पाहत असतो. तसेच शिक्षक स्वत:तील बालमन सांभाळून कविता करतो. बालकविता करताना बालमन समजून घ्यावे लागते. तसेच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी अन्य भाषांमधील कवितांचा अनुवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका मंदा खांडगे ...
अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे. ...
ललित : माणसं माणसं माणसं... जीवन एक जत्रा व त्यात भेटलेली असंख्य माणसं... आणि त्यांचे असंख्य चेहरे; पण या असंख्य चेहऱ्यांपैकी एखादाच चेहरा मन:पटलावर ठळकपणे उमटून राहतो. तो आपण कितीही विसरला तरी विसरू शकत नाही किंवा नंतर कुठे अचानक दिसल्यास आपण चटकन ...