एम.यू. मेश्राम म्हणाले, वैदिक धर्मानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित धम्माची स्थापना केली व तोच धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक सचिव कल्पना ढोके यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा ...
४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण् ...
सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना शासनाने गत सात वर्षापासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केले. अशा स्थितीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ सुरू असलेल्या ग्रंथालयांवर आली आहे ...
साधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्र ...
पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन ज ...
जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घ ...