Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी ...
बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत, ट्रॅक्टर तर स्वप्नातही नाही अशात अवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च, मग कोळपणी करणार कशी? पीक वाढलेच नाही तर जगणार कसं? या गहन प्रश्नावर उत्तर शोधत मार्ग काढला आहे. ...
जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून अश्वपालकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तपासणीसाठी नमुने गोळा करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. ...