इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...
Jobs in india : देशात ५ राज्यांचा एकूण रोजगार निर्मितीत ६१ टक्के वाटा आहे. म्हणजे ही ५ राज्ये संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...
Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिला ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत. ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून वसूल केले जातील, असे परिपत्रक शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने संबधित यंत्रणेला काढले आहे. ...
साखर सम्राटांचा पट्टा म्हणून सांगली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. सतरा साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. म्हणजे येथे ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. ...
Provident Fund Withdrawal: वैद्यकीय आणीबाणी किंवा घर खरेदी करणे यासारख्या अनेक परिस्थितींमध्ये पीएफचे पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढता येतात. यासाठी २ पर्याय आहेत. ...