लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

Sugarcane Harvesting : शेतकऱ्यांनो ऊस तोडीची घाई नको; होतील हे तोटे वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Harvesting : Farmers, don't rush to harvest sugarcane; Read these disadvantages in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvesting : शेतकऱ्यांनो ऊस तोडीची घाई नको; होतील हे तोटे वाचा सविस्तर

काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे. ...

मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम? - Marathi News | 90 hour work week debate samir arora reacts on x users question lt chief sn subrahmanyan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम?

sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे. ...

५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य - Marathi News | epfo this is the magic of provident fund a fund of rs 25 crore can be created on a salary of rs 50000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य

EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता. ...

आता डिलिव्हरी कामगारांनाही मिळणार पीएफ, पेन्शन? काय आहे मोदी सरकारची योजना? - Marathi News | gig workers survival crisis will be reduced labor ministry going to launch social security framework till june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता डिलिव्हरी कामगारांनाही मिळणार पीएफ, पेन्शन? काय आहे मोदी सरकारची योजना?

Labour Ministry : मोदी सरकार लाखो गिग कामगारांना भविष्यातील संकटाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी मोठ्या सामाजिक सुरक्षा फ्रेमवर्कवर काम करत आहे. जूनपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ...

ऊस तोडीसाठी पैसे मागितले तर बिलातून कापून शेतकऱ्याला देणार; या कारखान्यांनी काढली पत्रक - Marathi News | If money is asked for sugarcane cutting, it will be deducted from the bill and given to the farmer; Letter issued by these factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडीसाठी पैसे मागितले तर बिलातून कापून शेतकऱ्याला देणार; या कारखान्यांनी काढली पत्रक

'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे. ...

पीएफचे पैसे आता डेबिट कार्डद्वारे काढता येणार; कधी लाँच होणार मोबाईल App? सरकारनं केलं स्पष्ट - Marathi News | epfo mobile app and debit card likley available from may june 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफचे पैसे आता डेबिट कार्डद्वारे काढता येणार; कधी लाँच होणार मोबाईल App? सरकारनं केलं स्पष्ट

epfo mobile app and debit card : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO ​​मोबाईल अ‍ॅप ३.० आणि डेबिट कार्ड लाँच करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ...

Sugarcane Harvesting : शेतकरी संघटनांची कमी झाली रग; ऊसतोडीसाठी खंडणीची धग - Marathi News | Sugarcane Harvesting : Farmers' organizations have lost their strength; Extortion for sugarcane cutting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvesting : शेतकरी संघटनांची कमी झाली रग; ऊसतोडीसाठी खंडणीची धग

एक काळ असा होता की, राज्याचा ऊसदर कोल्हापुरात ठरत होता, परंतु, आज याच कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना खंडणी द्यावी लागत आहे. ...

Sugarcane Farming : तोडकरी, ट्रॅक्टरवाले, चिटबॉय इंग्लंडमधून आलेत काय? आपलाच माणूस बळीराजाच्या मुळावर - Marathi News | Sugarcane Farming : Did the sugarcane labor, Tractor drivers, Chitboy come from England? Our own peoples is cheated to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Farming : तोडकरी, ट्रॅक्टरवाले, चिटबॉय इंग्लंडमधून आलेत काय? आपलाच माणूस बळीराजाच्या मुळावर

इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...