जिल्हा सहकारी बँकेने नियमांची पायमल्ली करुन भरती प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे. यात गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होऊन वशिलेबाजीने अनेकांची वर्णी लागलेली आहे. ही भरती रद्द करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत ...
विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. ...
शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या ग ...