गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ ...
साखर कारखान्याला उसतोड मजुर पुरवतो, म्हणून २ लाख, ६० हजार रूपये घेऊन तोडीस येण्यास नकार देत फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या १६ जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली. ...