लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले - Marathi News | Three-tier agreement hit; 135 sugar factories in the state have workers debt of Rs 600 crore stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :त्रिस्तरीय करारालाच हरताळ; राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे ६०० कोटी अडकले

sakhar kamgar राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. ...

या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू - Marathi News | Mathadi workers strike suspended for this reason; Onion auction of the market committee in the city resumed smoothly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू

Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...

राज्यातील या बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी-विक्री रात्रीपासून ठप्प; काय आहे कारण? - Marathi News | Onion buying and selling has been halted since night in these market committees in the state; What is the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी-विक्री रात्रीपासून ठप्प; काय आहे कारण?

kanda market band आवक वाराई तीन रुपये मिळावी, या मागणीवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. ...

राज्यात सर्वप्रथम 'या' साखर कारखान्याने दिली त्रिपक्षीय समिती करारानुसार कामगारांना पगारवाढ - Marathi News | This sugar factory is the first in the state to give salary hike to workers as per the tripartite committee agreement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सर्वप्रथम 'या' साखर कारखान्याने दिली त्रिपक्षीय समिती करारानुसार कामगारांना पगारवाढ

sakhar kamgar vetan vadh महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार  पगारवाढ व सोयी सुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्या. ...

शेतकऱ्यांनो पिकांवरील अशी औषध फवारणी ठरू शकते जीवघेणी; कशी घ्याल काळजी? - Marathi News | Farmers, spraying such chemicals on crops can be life-threatening; how can you take precautions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो पिकांवरील अशी औषध फवारणी ठरू शकते जीवघेणी; कशी घ्याल काळजी?

सध्या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना विषबाधेला सामोरे जावे लागते. ...

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या पगारात किती रुपयांनी वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | How much has the salary of sugar factory workers in the state increased? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या पगारात किती रुपयांनी वाढ? वाचा सविस्तर

sakhar kamgar राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. ...

राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार - Marathi News | Good news for sugar workers in the state; 10 percent salary hike and 16 months difference will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार

sakhar kamgar राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व सोळा महिन्यांचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १४ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. ...

Shet Majuri : नवा हंगाम, नवे शेतमजुरीचे दर; यंदा शेतमजुरीच्या दरात किती वाढ? - Marathi News | Shet Majuri : New season, new agricultural labor rates; How much increase in agricultural labor rates this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Majuri : नवा हंगाम, नवे शेतमजुरीचे दर; यंदा शेतमजुरीच्या दरात किती वाढ?

सध्या शेती करणे म्हणजे जुगार खेळण्याइतकं कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला पडतो तर कधी कोरडा दुष्काळ येतो, ज्यामुळे शेतकऱ्याचा पाचवा मुद्दामच पुळतो आहे. ...