सध्या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना विषबाधेला सामोरे जावे लागते. ...
sakhar kamgar राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. ...
sakhar kamgar राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व सोळा महिन्यांचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १४ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. ...
सध्या शेती करणे म्हणजे जुगार खेळण्याइतकं कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला पडतो तर कधी कोरडा दुष्काळ येतो, ज्यामुळे शेतकऱ्याचा पाचवा मुद्दामच पुळतो आहे. ...
ustod kamgar yojana राज्यात आजमितीला अंदाजे १० लाखांच्या आसपास ऊसतोड कामगार आहेत. मध्यंतरीच्या काळात ग्रामसेवकांमार्फत कामगारांची नोंदणी केली जात होती. ...
एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...