ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
या सामन्यात काही अशा अविस्मरणीय गोष्टी घडल्या की त्या काही जणांच्या गावीही नसतील. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने असा काही चेंडू टाकला की सारेच त्यामुळए चकित झाले. ...
IND VS WI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. ...
भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासमीप पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला, तर दुसऱ्या डावातही चहापानापर्यंत त्यांचे 8 फलंदाज 185 ...
वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...