सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ... ...
या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले. आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाऊस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ...
Satara News: सातारा जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला; पण जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...