कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना ... ...
कोयना धरणातून २४ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले असून ११ डिसेंबरपर्यंत दोन टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळणार आहे. त्यानंतर कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...