कर्नाटकातील Almatti Dam अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ७४ टक्के भरले आहे. पण, दक्षिण महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ...
सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...