कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Weather Update : राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे सोसाट्याचे वारे तर काही भागांत उकाडा जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update) ...
कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या खतांचा अवलंब करून हापूस आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य निविष्ठेच्या तीन फवारण्या कराव्यात. ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी गायब होऊन अचानक हवामानाचा रंग बदलला आहे. ढगाळ वातावरण, उकाडा आणि अवकाळी पावसाचा धोका वाढला असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत ७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा थेट फटका शेतकऱ्यांना ब ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र असतानाच हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत गारठा वाढणार असून, तर काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharash ...
Maharashtra Weather Update : थंडी संपली असं वाटत असतानाच हवामान खात्याचा मोठा अलर्ट समोर आला आहे. महाराष्ट्रातील तापमानात पुढील २४ तासांत मोठा बदल होणार असून काही भागांत थंडीची लाट पुन्हा जाणवू शकते.(Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : हिवाळ्याच्या दिवसांत अपेक्षित असलेली गारठ्याची थंडी अचानक गायब झाल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. उलट, तापमानात झपाट्यानं वाढ होत असून दिवसा उकाडा अधिक जाणवू लागला आहे. ...
देशांतर्गत बाजारपेठेला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी थेट कृषी माल आणि प्रक्रिया केलेला शेतमाल याच्या निर्यातीबाबत अजूनही दूरगामी आणि तळागाळाशी जोडलेल्या धोरणात्मक निर्णयांची गरज आहे. ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुढील ४८ तासांत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम राज ...