शिवघराण्याच्या दोन राजधान्या. कोल्हापूर. सातारा. दोन्हीकडचे वंशज राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं अस्तित्व दाखविण्यात यशस्वी ठरलेले. राजघराण्याच्या सामाजिक वलयाचा फायदा घेण्यासाठी सारेच पक्ष आतूर, मात्र महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी वेळोवेळी ...
'गोकुळ' दूध संघाला वर्षाला कोट्यवधी रुपयांची वीज लागते. संघाने सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हळूहळू विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सुरुवात केली आहे. पाच प्रकल्पांच्या माध्यमातून ८ मेगावॅट वीज निर्मिती केली असून, या माध्यमातून वर्षाला आठ कोटी र ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली. ...