रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
Maharashtra Weather Update येणाऱ्या १० दिवसांत पडणाऱ्या मध्यम ते जोरदार पावसामुळे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाच्या अंदाजाची पूर्तता होण्याची शक्यता जाणवते. ...
कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी २५ वर्षे लढा दिला. न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी अनुकूलता दर्शविली. ...