मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. Read More
विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानात धडकला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी ... ...