मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. Read More
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईत पायी धडकलेल्या देशाच्या पोशिंद्याचा आवाज अखेर सोमवारी शासनदरबारी पोहोचलाच. ...
तो देशाचा पोशिंदा... पण त्याच्या पोटापाण्याचे काय? त्याचा विचार कोण करणार? त्यासाठी अनेकदा याचना केल्या... प्रसंगी आत्महत्या करत जीवन संपविले... त्या वेळी कुटुंबाने टाहो फोडला. ...
मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. ... ...