मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. Read More
गेली सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...
गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...
२००१ ते २००९ पर्यंतच्या थकीत कर्जामुळे अ २००८च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल, तसेच कुटुंबातील पती-पत्नी अथवा दोघेही किंवा अज्ञान मुले यांना रु.१.५ लाखापर्यंत ...
जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळख असलेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी सोमवारी आझाद मैदानात हजारो हात धावून आल्याचे पाहायला मिळाले. आपले पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहू नये, म्हणून भाजपा वगळता सामाजिक संस्थांपासून राजकीय संघटनांनीही आंदोलकांच्या सकाळच्या नाश्तापासून ...
हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या शेतकरी मोर्चेक-यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ सज्ज झाले. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती, तर एसटी महामंडळाने आझाद मैदान येथून १५ ...
ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्रित आणण्यासाठी मिठावरील कराच्या निमित्ताने, महात्मा गांधी यांनी साबरमती येथून १२ मार्च १९३० रोजी दांडी मार्चची सुरुवात केली होती. गांधीजींनी ब्रिटिशांना देशाबाहेर काढण्याचा निर्धार केला होता. ...