Urea Supply Shortage: दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत; परंतु दौंडच्या ग्रामीण भागातील कोणत्याच कृषी भांडारात Urea Shortage यूरिया मिळत नाही असे चित्र आहे. ...
ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...
आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...
भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. ...
Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल. ...