लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पण पेरणीत मात्र मोठी घट - Marathi News | There is also a big increase in those who eat sorghum bhakari, but there is a big decrease in sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पण पेरणीत मात्र मोठी घट

गेल्या काही वर्षांपासून खरिपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता. ...

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसला तर काय कराल उपाय - Marathi News | What to do if the infestation of pink bollworm appears in the time of flowering | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसला तर काय कराल उपाय

Cotton Pink Bollworm कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्या च्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो. ...

Kharif Kanda : खरिप कांदा लागवडीत हा जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Kharif Kanda: This district is ahead in the state in Kharif onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Kanda : खरिप कांदा लागवडीत हा जिल्हा राज्यात आघाडीवर

लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे. ...

Biofortified : खर्च कमी, उत्पादनही वाढेल बायोफोर्टिफाइड वाण लागवडीतून शेतकरी होणार मालामाल - Marathi News | Biofortified :Cost will be reduced, production will also increase Farmers will benefit from planting biofortified varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biofortified : खर्च कमी, उत्पादनही वाढेल बायोफोर्टिफाइड वाण लागवडीतून शेतकरी होणार मालामाल

अधिक उत्पन्न देणाऱ्या, बदलत्या हवामानास अधिक अनुकूल आणि biofortified crops बायो-फोर्टिफाइड १०९ बियाणांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सादर केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्त्वाचे आहे. ...

e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर - Marathi News | e pik pahani : Read how to do e-pik pahani in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. ...

Soybean Crop Management : सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे, विविध रोगांचा प्रादुर्भाव; अशी घ्या काळजी! - Marathi News | Soybean Crop Management : Yellowing of soybean crop due to continuous rains, outbreak of various diseases; Take care! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Crop Management : सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे, विविध रोगांचा प्रादुर्भाव; अशी घ्या काळजी!

काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक - Marathi News | Financial assistance of five thousand to cotton, soybean farmers but it is mandatory to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, ही मदत देताना ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ...

Protect Crops in Heavy Rain : या परिसरात अतिवृष्टी झाली, तरीही सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नाही, कारण... - Marathi News | Crops on 40 thousand hectares survived even in heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या परिसरात अतिवृष्टी झाली, तरीही सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नाही, कारण...

Protect Crops in Heavy Rain : जास्त पाऊस पडला किंवा अतिवृष्टी झाली, तर शेतातल्या पिकांचे नुकसान होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात शेतकऱ्यांनी असे काही केले की त्यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही. ...