Onion Crop Management : महाराष्ट्रातील कृषी पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बरेच सकारात्मक बदल झाले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय पद्धतींचा वाढता वापर होय. ...
Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...
Kharif Crops : खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल होत आहे. कापसाच्या (Cotton) दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी कोणत्या पिकांना मिळणार पसंती ते वाचा सविस्तर. (Kharif crops) ...