Jowar Sowing : राज्यात ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांचा ओढा राहिलेला नाही. दरवर्षी कमी होत जाणारे क्षेत्र यंदाही लक्षणीय घटले आहे. दरवाढ न होणं, अतिवृष्टी, खर्चात वाढ आणि नगदी पिकांचा जास्त नफा या कारणांमुळे शेतकरी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापूस व ऊसाकडे वळ ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Crop Insurance : पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ...
नियमबाह्य कामकाज आणि त्रुटी आढळल्याने कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. त्यात १२ खत, बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर १४ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ...
Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
pik vima yoajana पीकविमा नुकसानभरपाईचे हे सर्व निकष राज्य शासनाने यंदा रद्द केल्याने यावर्षी शेतकऱ्यांना या निकषावर नुकसानभरपाई मिळणार नाही. मात्र, पीक कापणी उत्पादन आधारित नुकसानभरपाई मिळणार आहे. ...