Krushi Salla : कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
Jayakwadi Dam Update : पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Jaya ...
पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...
Spraying Protection : खरीप हंगामात तण व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणं ...
sudharit pik vima yojana राज्यात गेली दोन वर्षे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला जात होता. यंदा ही सवलत बंद केली. ...
Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून ...