Kharif Crops : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांची वाढ थांबली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तुरीची पाने पिवळी पडली आहेत, सोयाबीनवर खोडमाशी-चक्रीभुंगा तर कापसावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वा ...
राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...
e pik pahani app भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...
Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्या ...
Crop Damage in Marathwada : मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामावर मोठं संकट आले आहे. आतापर्यंत ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात महसूलमंत्री उद्या घेणार आढावा वाचा स ...