E-KYC Problem : शेतकरी पुन्हा प्रशासनाच्या गोंधळात अडकले आहेत. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने १ हजार ४१८ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला, मात्र केवायसीची अट आडवी आली आहे. शासनाने केवायसी गरजेची नसल्याचे जाहीर केले असले, तरी आदेश न आल्याने ...
ativrushti madat anewari नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो. ...
Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...
पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...
Soybean Market Update : राज्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असला तरी दर मात्र घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खामगाव, लातूर, वाशिमसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीदराच्या तुलनेत हजारो रुपयांनी कमी भाव मिळत असून, पावसामुळे शे ...
Kharif Crop Damage : सततच्या पावसाने अमरावतीसह विदर्भात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतं तलाव बनली असून सोयाबीन-कापूस पिके पिवळी पडून सडत आहेत. ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मा ...