Khat Darvadha : मराठवाड्यातील शेतकरी अजून खरीप हंगामातील नुकसानीतून सावरत नाहीत, तोच खत कंपन्यांनी रब्बी हंगामाच्या आधी दरवाढ करून धक्का दिला आहे. खत दरवाढीने उत्पादन खर्च वाढणार असून शेतकरी संतप्त आहेत. (Khat Darvadha) ...
Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance) ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी पूर्ण करून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. ...
Tur Mar Rog : अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि वाढत्या जमिनीतील आर्द्रतेमुळे खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. तुरीच्या पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झाडे जमिनीवरच वाळत असल्याचे चित्र ...
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...
राज्यात सन २०२५-२६ मध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्याकरीता अर्थसहाय्य करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
Makka Bajar Bhav : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारपेठेने आणखी एक घाव दिला आहे. जालना बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, सोंगणी, मळणी, भाडे सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्व ...
Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत ...