ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Crop Insurance : पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ...
नियमबाह्य कामकाज आणि त्रुटी आढळल्याने कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. त्यात १२ खत, बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर १४ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ...
Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
pik vima yoajana पीकविमा नुकसानभरपाईचे हे सर्व निकष राज्य शासनाने यंदा रद्द केल्याने यावर्षी शेतकऱ्यांना या निकषावर नुकसानभरपाई मिळणार नाही. मात्र, पीक कापणी उत्पादन आधारित नुकसानभरपाई मिळणार आहे. ...
Smart Sowing : वाशिम जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी 'स्मार्ट पेरणी'चा अवलंब करून नवा आदर्श घातला आहे. सरी-वरंबा, टोकण यंत्र आणि अमर पट्टा पद्धतीने पिकांची पेरणी केल्यामुळे खर्चात मोठी बचत होत असून शाश्वत उत्पन्न मिळण्या ...
pik vima yojana विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...