लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Makka Bajar Bhav : मक्याचे गणित बिघडले; जाणून घ्या बाजारात कसा मिळतोय दर - Marathi News | latest news Makka Bajar Bhav: Maize math is wrong; Know how the price is being obtained in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याचे गणित बिघडले; जाणून घ्या बाजारात कसा मिळतोय दर

Makka Bajar Bhav : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारपेठेने आणखी एक घाव दिला आहे. जालना बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, सोंगणी, मळणी, भाडे सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्व ...

Soybean Harvest : अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Harvest: Soybean harvesting, which survived the heavy rains, has gained momentum. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग वाचा सविस्तर

Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत ...

Maka Bajar Bhav : राज्याच्या मका बाजारात दर वाढ संदर्भात काय आहेत शक्यता? वाचा सविस्तर - Marathi News | Maka Bajar Bhav : What are the chances of price hike in the state's maize market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajar Bhav : राज्याच्या मका बाजारात दर वाढ संदर्भात काय आहेत शक्यता? वाचा सविस्तर

Maka Bajar Bhav खरीप हंगामातील नवीन मका राज्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. ...

E-KYC Problem : ‘ई-केवायसी’च्या जंजाळात शेतकरी अडकले; ७४६ कोटी बँकेत पडून! - Marathi News | latest news E-KYC Problem : Farmers caught in the 'e-KYC' trap; 746 crores lying in the bank! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘ई-केवायसी’च्या जंजाळात शेतकरी अडकले; ७४६ कोटी बँकेत पडून!

E-KYC Problem : शेतकरी पुन्हा प्रशासनाच्या गोंधळात अडकले आहेत. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने १ हजार ४१८ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला, मात्र केवायसीची अट आडवी आली आहे. शासनाने केवायसी गरजेची नसल्याचे जाहीर केले असले, तरी आदेश न आल्याने ...

पिकं पाण्यात, हंगाम धोक्यात तरीही आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त; आम्हाला मदत मिळणार का? - Marathi News | Season is in danger, crops are in water but anewari is still more than 50 paise; will we get help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकं पाण्यात, हंगाम धोक्यात तरीही आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त; आम्हाला मदत मिळणार का?

ativrushti madat anewari नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो. ...

Crop Insurance Delay : ४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत; पीकविम्याचे २७ कोटी अजूनही रखडले - Marathi News | latest news Crop Insurance Delay: 42 thousand farmers are waiting; 27 crores of crop insurance is still pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत; पीकविम्याचे २७ कोटी अजूनही रखडले

Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...

सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This is the only village in the state to present a water usage budget for 20 consecutive years; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर

पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...

राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे? - Marathi News | Crops on 52 lakh hectares of Kharif season in the state were submerged; Where is the maximum loss? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे?

kharif crop damage राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. ...