Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे नाथसागर जलाशयात यंदा मुबलक जलसाठा झाला आहे. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरण ७८.६७ टक्के भरले असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. (Jayakwadi Dam Update) ...
Crop Insurance : खरीप २०२५ पासून लागू होणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा चुकीची माहिती देऊन विमा घेणाऱ्या व्यक्तींवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. (Crop Insurance) ...
Heavy Rains in Marathwada : पंधरा दिवसांच्या खंडानंतर अखेर मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळपर्यंत ३० मंडळांत अतिवृष्टीची नोंद केली. ढगाळ वातावरण व मुसळ ...
Jowar Sowing : राज्यात ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांचा ओढा राहिलेला नाही. दरवर्षी कमी होत जाणारे क्षेत्र यंदाही लक्षणीय घटले आहे. दरवाढ न होणं, अतिवृष्टी, खर्चात वाढ आणि नगदी पिकांचा जास्त नफा या कारणांमुळे शेतकरी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापूस व ऊसाकडे वळ ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...