ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Grape Farming Crisis Sangli : खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...
खानापूर : खानापूर परिसरातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता या वाहनांसाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून ... ...
संकटातही संधी शोधणारा घाटमाथ्यावरचा शेतकरी हार न मानता नवनवीन प्रयोग करू लागला. असाच प्रयोग खानापूर येथील बापू मंडले व आनंदराव मंडले बंधूंनी केला. त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. ...