कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. ...
‘प्रत्येक मत अमुल्य मत’ आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांग बांधवांना घेऊन येण्याची गरज आहे ...
खामगाव : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल व अभिक्षमता चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची पहीली पसंती ललित कलेकडे तर दुसरी पसंती गणवेशधारी सेवेला असल्याचे दिसून येते. ...
खामगाव : येथील बसस्थानकामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात बसस्थानकातील सर्व पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा(सालईबन) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचवेळी दोन दिवसीय श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. ...