ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Rahul Gandhi: पुढील १० वर्षांमध्ये आमच्या ५० टक्के महिला मुख्यमंत्री असाव्यात, असे पक्षाचे लक्ष्य असायला हवे, असे मत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ...
Inspiring Story Of Kerala's Narayani Teacher: शिक्षणाची ज्योत घरोघरी तेवत रहावी म्हणून केरळच्या ६५ वर्षीय शिक्षिका नारायणी मागच्या कित्येक वर्षांपासून ते आजतागायत दररोज २५ किमीचा पायी प्रवास करत आहेत. बघा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास... ...
Kerala Bomb Blast: केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटांची जबाबदारी डोमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने घेतली. ...