केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. ...
नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, ...
Kerala Floods; केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्यावर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. ...
Kerala Floods; केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच ...